पंडित नेहरूंच्या १५ ऑगस्ट १९४७च्या "Tryst with Destiny" ह्या भाषणातील
"At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will
awake to life and freedom. " ह्या जगप्रसिद्ध उद्गारांची जादू जनमानसावर
इतकी कोरली गेलीय कि त्यांच्या जन्मजात विरोधकांनाहि त्याची अफाट भुरळ
पडते.
तर इव्हेन्ट बहाद्दर हो, 'हौसेला मोल नसते' पण 'फजितीला वेळ नसते' हे नोटबंदीच्या निमित्ताने दिसलंय आणि ते अठराव्या अध्यायात भगवान श्री कृष्णाने स्वत:च लिहून ठेवलंय, बरं...
तर इव्हेन्ट बहाद्दर हो, 'हौसेला मोल नसते' पण 'फजितीला वेळ नसते' हे नोटबंदीच्या निमित्ताने दिसलंय आणि ते अठराव्या अध्यायात भगवान श्री कृष्णाने स्वत:च लिहून ठेवलंय, बरं...

No comments:
Post a Comment