पंच, अंपायर, रेफ्री हि सर्व न्यायाधीशाचीच विभिन्न रूपे आहेत.
कालच्या एका क्रिकेट सामन्यात एका अंपायरने मोक्याच्या क्षणी चुकीचा निर्णय दिला. सामन्याला कलाटणी मिळू शकणारा तो क्षण होता. हा अंपायर एक भारतीय माणूस होता. पुरेसा वेळ मिळूनही अत्यंत सोप्पा आणि सरळ निर्णय देतानाही त्या भारतीय पंचाची न्यायक्षमता उघडी पडली!
इंडियाचे जागतिक क्रिकेटवरील वर्चस्व लक्षात घेता भारतीय पंचांची कामगिरी पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट पंचांची लिस्ट नजरेखालून घातली तर त्यात अवघे दोन इंडियन दिसतात. २० पेक्षा जास्त क्रिकेट सामन्यांचा अनुभव असलेले फक्त २ भारतीय पंच आजवर झालेत!
इतर देशांची कामगिरी खालील प्रमाणे:
इंग्लंड-१८, ऑस्ट्रलिया-१६, वेस्ट इंडीज- ७, न्यू झीलंड-७, पाकिस्तान-५, साउथ आफ्रिका-४, श्रीलंका-४, झिम्बाब्वे-२.
नव्वदच्या दशकानंतर क्रिकेट मधील भारतीय लोकांचे वाढलेले वर्चस्वहि इंडियन पंचाच्या कामगिरीत सुधार घडवू शकले नाही हे वास्तव समोर येते. फक्त दोन इंडियन अंपायर त्या लिस्ट मध्ये असणे हे भारतीय लोकांच्या न्यायक्षमतेवर चिंताजनक प्रश्नचिन्ह नाही का?
एकूणच भारतीय पंचाची कामगिरी तुलनात्मक दृष्ट्या खालच्या दर्जाची असल्याचेही सातत्याने दिसून येते. पंच म्हणून इंडियन माणसाला आपली छाप पडता आली नाही असेही आपण म्हणू शकतो.
ह्याचे विश्लेषण करता एकूणच भारतीय मानसिकतेच्या न्यायबुद्धीवर आणि न्यायक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते. इंडियन मानसिकता हि नैसर्गिकत: न्यायप्रक्रियेत कमकुवत असल्याचे सिद्ध होते. ह्याचे कारण काय?
कालच्या एका क्रिकेट सामन्यात एका अंपायरने मोक्याच्या क्षणी चुकीचा निर्णय दिला. सामन्याला कलाटणी मिळू शकणारा तो क्षण होता. हा अंपायर एक भारतीय माणूस होता. पुरेसा वेळ मिळूनही अत्यंत सोप्पा आणि सरळ निर्णय देतानाही त्या भारतीय पंचाची न्यायक्षमता उघडी पडली!
इंडियाचे जागतिक क्रिकेटवरील वर्चस्व लक्षात घेता भारतीय पंचांची कामगिरी पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट पंचांची लिस्ट नजरेखालून घातली तर त्यात अवघे दोन इंडियन दिसतात. २० पेक्षा जास्त क्रिकेट सामन्यांचा अनुभव असलेले फक्त २ भारतीय पंच आजवर झालेत!
इतर देशांची कामगिरी खालील प्रमाणे:
इंग्लंड-१८, ऑस्ट्रलिया-१६, वेस्ट इंडीज- ७, न्यू झीलंड-७, पाकिस्तान-५, साउथ आफ्रिका-४, श्रीलंका-४, झिम्बाब्वे-२.
नव्वदच्या दशकानंतर क्रिकेट मधील भारतीय लोकांचे वाढलेले वर्चस्वहि इंडियन पंचाच्या कामगिरीत सुधार घडवू शकले नाही हे वास्तव समोर येते. फक्त दोन इंडियन अंपायर त्या लिस्ट मध्ये असणे हे भारतीय लोकांच्या न्यायक्षमतेवर चिंताजनक प्रश्नचिन्ह नाही का?
एकूणच भारतीय पंचाची कामगिरी तुलनात्मक दृष्ट्या खालच्या दर्जाची असल्याचेही सातत्याने दिसून येते. पंच म्हणून इंडियन माणसाला आपली छाप पडता आली नाही असेही आपण म्हणू शकतो.
ह्याचे विश्लेषण करता एकूणच भारतीय मानसिकतेच्या न्यायबुद्धीवर आणि न्यायक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते. इंडियन मानसिकता हि नैसर्गिकत: न्यायप्रक्रियेत कमकुवत असल्याचे सिद्ध होते. ह्याचे कारण काय?
No comments:
Post a Comment