ह्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे:
काँग्रेस: १९%
भाजप: ३१%
मागिल निवडणुकीत कॉंग्रेसला २८.६ % मते मिळाली होती. म्हणजे सुमारे १०% मते कमी झाली..
मागिल निवडणुकीत भाजपला १८.८ % मते मिळाली होती. म्हणजे सुमारे १०% मते वाढली.
ह्या निवडणुकीत मतदानाची एकूणच टक्केवारीही सुमारे १०% ने वाढली होती हे विशेष.
आजवरच्या निवडणुकीच्या इतिहासात ह्या दोन्ही पक्षांना मिळालेली मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे:
२१ व्या शतकात झालेल्या १९९९, २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप ह्यांची टक्केवारी अनुक्रमे २८.३०% व २३.७५% , २६.५३% व २२.१६% , २८.५५% व १८.८०% अशी होती.
९० च्या दशकातील निवडणुकात हीच आकडेवारी १९९८- २५.८२% व २५.५९% , १९९६- २८.८०% व २०.२९%, १९९१- ३५.६६% व २०.०४%, १९८९- ३९.५३% व ११.३६% अशी अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप साठी होती!
भाजपची टक्केवारी ११ - २० - २० - २५ - २४ - २२ - १९ - हे आकडे पार करून ३१% वर पोहोचलेली दिसते. अटल बिहारी सरकारच्या काळातील सुमारे २५% वरून मोदिनी ६% ने टक्केवारी वाढवली असेही दिसते.
कॉंग्रेसची टक्केवारी ४० - ३६ - २९ - २६ - २८ - २७ - २९ - वरून १९% पर्यंत खाली आली आहे. अटलबिहारी काळातील २६% वरून काँग्रेस ७% ने खाली गेल्याचेही दिसते.
कॉंग्रेसचे १०% मतदार भाजपकडे आकर्षित झाले असाही अर्थ ह्यातून निघू शकतो. हि १०% मतदांची टक्केवारी पुन्हा मिळविण्याचे आव्हान पुढील काळात कॉंग्रेस समोर असेल.
काँग्रेस: १९%
भाजप: ३१%
मागिल निवडणुकीत कॉंग्रेसला २८.६ % मते मिळाली होती. म्हणजे सुमारे १०% मते कमी झाली..
मागिल निवडणुकीत भाजपला १८.८ % मते मिळाली होती. म्हणजे सुमारे १०% मते वाढली.
ह्या निवडणुकीत मतदानाची एकूणच टक्केवारीही सुमारे १०% ने वाढली होती हे विशेष.
आजवरच्या निवडणुकीच्या इतिहासात ह्या दोन्ही पक्षांना मिळालेली मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे:
२१ व्या शतकात झालेल्या १९९९, २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप ह्यांची टक्केवारी अनुक्रमे २८.३०% व २३.७५% , २६.५३% व २२.१६% , २८.५५% व १८.८०% अशी होती.
९० च्या दशकातील निवडणुकात हीच आकडेवारी १९९८- २५.८२% व २५.५९% , १९९६- २८.८०% व २०.२९%, १९९१- ३५.६६% व २०.०४%, १९८९- ३९.५३% व ११.३६% अशी अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप साठी होती!
भाजपची टक्केवारी ११ - २० - २० - २५ - २४ - २२ - १९ - हे आकडे पार करून ३१% वर पोहोचलेली दिसते. अटल बिहारी सरकारच्या काळातील सुमारे २५% वरून मोदिनी ६% ने टक्केवारी वाढवली असेही दिसते.
कॉंग्रेसची टक्केवारी ४० - ३६ - २९ - २६ - २८ - २७ - २९ - वरून १९% पर्यंत खाली आली आहे. अटलबिहारी काळातील २६% वरून काँग्रेस ७% ने खाली गेल्याचेही दिसते.
कॉंग्रेसचे १०% मतदार भाजपकडे आकर्षित झाले असाही अर्थ ह्यातून निघू शकतो. हि १०% मतदांची टक्केवारी पुन्हा मिळविण्याचे आव्हान पुढील काळात कॉंग्रेस समोर असेल.
No comments:
Post a Comment